Monday, September 01, 2025 11:19:31 AM
वारीत सहभागी होता आलं नाही तरी हरकत नाही. वारकऱ्यांचं स्वागत करा, चरणस्पर्श करा, कारण त्यांच्या पायांतून आणि ओठांवरून तुमच्यापर्यंत पोहोचतो विठोबा. मनापासून केलेली सेवा हीच खरी वारी.
Avantika parab
2025-06-23 14:46:02
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केलाय.
Apeksha Bhandare
2025-06-15 17:09:52
दिन
घन्टा
मिनेट